पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला देशातील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबाबत जनतेचे आभार. पुनर्मुद्रीकरण प्रक्रियेने वेग घेतला असून, देशात यासंदर्भात कोणतीही अनुचित घटना घडली नाही ही महत्वपूर्ण बाब आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे चलनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, बाजारातील गरजेनुसार पुरवठा करण्यात येत आहे.
|
बँका आणि टपाल कार्यालयांमार्फत 500 रुपयांच्या अधिकाधिक नोटा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. विमुद्रीकरणामुळे बँकिंग व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. बँकिंग व्यवस्थेत येणाऱ्या निधीची वैयक्तिक चाचपणी करण्यात आली असून, त्याचा परिणाम कर आणि महसूल वसुलीकरण दिसून येईल.
|
बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढली आहे. 19 डिसेंबरपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, प्राप्तीकरात 14.4 टक्के वाढ झाली, तर प्राप्तीकर परताव्यात 13.6 टक्के वाढ नोंदली गेली.
|
अप्रत्यक्ष कर वसुलीतही लक्षणीय वाढ झाली आहे. उत्पादन शुल्कात 43.5 टक्के, सेवा करात 25.7 टक्के, तर सीमा शुल्कात 5.6 टक्के वाढ झाली आहे.
|
रब्बी पिकांच्या पेरणीतही गेल्या वर्षीपेक्षा 6.3 टक्के वाढ झाली आहे. जीवन विमा उद्योग, आंतरराष्ट्रीय पर्यटन, विमान प्रवासी वाहतुकीतही वाढ झाली आहे.
|
काही क्षेत्रे असतील, ज्यावर विमुद्रीकरणाचा विपरित परिणाम झाला असेल, मात्र महसुल संकलनात वाढ झाली आहे.
|
Digital India Initiatives by Modi Government ● New checks on booking of e-ticket/i-ticket through IRCTC website introduced with a view to further prevent possible misuse. Under the new provisions a maximum of 6 tickets can be booked online by an individual user in a month on IRCTC website. ● Cancellation of PRS counter tickets through IRCTC website and 139 introduced ● Printing of Bar Code on Unreserved tickets introduced to Prevent Fraud. ● International Debit and Credit Cards accepted for payment for e-ticketing through IRCTC website ● India’s first High Speed Public Wi - Fi Service at Mumbai Central station inaugurated. ● ...

Comments
Post a Comment