Skip to main content

Posts

प्रधानमंत्री उज्‍ज्‍वला योजना के तहत बीपीएल परिवारों को 1.5 करोड़ एलपीजी कनेक्‍शन

प्रधानमंत्री उज्‍ज्‍वला योजना (पीएमयूवाई) के तहत चालू वित्त वर्ष के लिए तय 1.5 करोड़ कनेक्‍शनों का लक्ष्‍य 8 माह से भी कम अवधि के भीतर ही हासिल कर लिया गया है और यह योजना अब 35 राज्‍यों/केंद्र शासित प्रदेशों में क्रियान्वित की जा रही है। देश में गरीब परिवारों को स्‍वच्‍छ रसोई ईंधन मुहैया कराने संबंधी प्रधानमंत्री श्री नरेन्‍द्र मोदी के विजन को प्रधानमंत्री उज्‍ज्‍वला योजना (पीएमयूवाई) के क्रियान्‍वयन के जरिए साकार किया जा रहा है। सामाजिक-आर्थिक जाति जनगणना (एसईसीसी) के आंकड़ों के जरिए चिन्हित बीपीएल परिवार की एक वयस्‍क महिला सदस्‍य को डिपॉजिट (जमानत राशि) मुक्त एलपीजी कनेक्शन दिया जाता है ,  जिसके लिए भारत सरकार की ओर से प्रति कनेक्‍शन 1600 रुपये की वित्तीय सहायता दी जाती है। केंद्रीय बजट में 8000 करोड़ रुपये के आवंटन के साथ तीन वर्षों की अवधि के दौरान बीपीएल परिवारों को 5 करोड़ एलपीजी कनेक्‍शन जारी करने की घोषणा 29 फरवरी ,  2016 को की गई थी। माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्‍द्र मोदी ने 1 मई ,  2016 को उत्तर प्रदेश के बलिया से पीएमयूवाई का शुभारंभ किया था। इस योजना के क्रियान्‍

पुनर्मुद्रीकरणाबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांचे निवेदन

पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला देशातील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबाबत जनतेचे आभार. पुनर्मुद्रीकरण प्रक्रियेने वेग घेतला असून, देशात यासंदर्भात कोणतीही अनुचित घटना घडली नाही ही महत्वपूर्ण बाब आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे चलनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, बाजारातील गरजेनुसार पुरवठा करण्यात येत आहे. बँका आणि टपाल कार्यालयांमार्फत 500 रुपयांच्या अधिकाधिक नोटा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. विमुद्रीकरणामुळे बँकिंग व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. बँकिंग व्यवस्थेत येणाऱ्या निधीची वैयक्तिक चाचपणी करण्यात आली असून, त्याचा परिणाम कर आणि महसूल वसुलीकरण दिसून येईल. बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढली आहे. 19 डिसेंबरपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, प्राप्तीकरात 14.4 टक्के वाढ झाली, तर प्राप्तीकर परताव्यात 13.6 टक्के वाढ नोंदली गेली. अप्रत्यक्ष कर वसुलीतही लक्षणीय वाढ झाली आहे. उत्पादन शुल्कात 43.5 टक्के, सेवा करात 25.7 टक्के, तर सीमा शुल्कात 5.6 टक्के वाढ झाली आहे. रब्बी पिकांच्या पेरणीतही गेल्या वर्षीपेक्षा 6.3 टक्के वाढ झाली आहे. जीवन विम